Abirmati by Appasaheb Khot अबीरमाती -आप्पासाहेब खोत
Abirmati by Appasaheb Khot अबीरमाती -आप्पासाहेब खोत
Couldn't load pickup availability
The reality of the post-ninety’s global changes - the death knell for humanity in the village - is presented in a clear and concise manner through the stories in this book. The perception of agriculture, soil, relationships, ethics, culture, authentic rural life - the maze of money, culture, circumstances - some get stuck and some get out - touching stories about the feelings of countless 'individuals' that have been living their lives in struggle; a generation that has lost the ethical path due to their greed for wealth and gone astray ruining the family name- the ups and downs of feelings - the reality of life that strikes when hunger overpowers self-respect - now the question is, is all this happening only in the city? No, it is happening in villages experiencing winds of change influenced by cities. A village that is moving towards urbanization, a village that has inherited the legacy of the twelve Balutedars - `Abirmati..!' is the emotional story of those who have experienced how relations are estranged due to lack of affection. नव्वदीनंतरचे जागतिक बदल - गावातील माणुसकीला आलेली मरणकळा - याचं वास्तव दर्शन या पुस्तकातील सकस कथांमधून नेटकेपणाने मांडलेले आहे. शेती, माती, नाती, नीती, संस्कृती, अस्सल ग्रामीण जीवनाच्या जाणिवा - पैसा, संस्कार, परिस्थिती यांचा भुलभुलैया – कोणी अडकतो तर कोणी सुटतो - आयुष्यभर कणाकणाने जीवन जाळत आलेल्या असंख्य ‘मीं’च्या भावभावनांच्या हळव्या कथा – धनाच्या हव्यासापोटी सत् मार्ग हरवून गैर मार्गाला जात घरादाराला वेशीवर टांगणारी पिढी - भावनांचे चढ-उतार – स्वाभिमानापुढे पोटातील उसळलेल्या भुकेने दाखवलेले वास्तव - आता प्रश्न हा की, हे सगळं शहरात होतंय का? तर नाही, शहराची व बदलाची हवा लागलेल्या गावागावात घडतंय... गावपण संपून शहरीकरणाकडे वाटचाल करणारं एक गाव, बारा बलुतेदारांचा वारसा लाभलेलं एक गाव – आपलेपणा विसरून परकं होत जाताना ज्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं त्यांच्या भावविश्वाची कहाणी `अबीरमाती..!’
Share
